राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
Read More
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
Read More
शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार
शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार
Read More
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
Read More
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Read More

रब्बी हंगामासाठी हरभऱ्याला उत्तम पर्याय ‘राजमा’; कमी कालावधी, वन्यप्राण्यांपासून संरक्षण आणि निश्चित उत्पन्न राजमा लागवड

राजमा लागवड: अवघ्या ८०-८५ दिवसांत येणारे पीक, एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन; तणनाशक आणि मळणी यंत्राच्या वापरामुळे मजुरी खर्चात मोठी बचत.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, बीड:

रब्बी हंगामात हरभरा आणि गहू यांसारख्या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून कमी कालावधीत, कमी खर्चात आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाशिवाय चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध अनेक शेतकरी घेत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ‘राजमा’ एक उत्तम पर्याय ठरू शकतो, अशी माहिती बियाणे विक्रेते आणि कृषी अभ्यासक विष्णू तांदळे यांनी दिली. त्यांच्या मते, राजमा पिकाची योग्य माहिती घेऊन लागवड केल्यास शेतकऱ्यांना एकरी ९ ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळू शकते.

Leave a Comment