राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
Read More
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
Read More
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
Read More
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Read More
आजचे कापूस बाजार भाव (दिनांक: ३०/१०/२०२५)
आजचे कापूस बाजार भाव (दिनांक: ३०/१०/२०२५)
Read More

शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार

माजी मुख्य सचिव प्रवीण परदेशी अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपूर्वीच जीआर जारी; शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठीच्या उपाययोजनांवर अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती सहा महिन्यांत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. मात्र, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज होणाऱ्या बैठकीच्या तोंडावर हा शासन निर्णय (जीआर) जारी झाल्याने, कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर टाकण्यासाठीच सरकारने ही खेळी केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला जात आहे.

Leave a Comment