राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
Read More
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
Read More
शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार
शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार
Read More
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
Read More
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Read More

चक्रीवादळ निवळले, पण अवकाळी पावसाचे संकट कायम; पुढील ७ दिवस राज्यात पाऊस राहणार

पुढील ७ दिवस राज्यात पाऊस: अरबी समुद्रातील प्रणालीमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर; दक्षिण महाराष्ट्रातही सरी बरसणार.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, पुणे:

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ निवळले असले तरी, महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे संकट अद्याप टळलेले नाही. अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीजवळ एक नवीन कमी दाबाची प्रणाली (डिप्रेशन) सक्रिय झाली असून, तिच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच ते सात दिवस विखुरलेल्या स्वरूपात पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या काळात पावसाची व्याप्ती आणि तीव्रता भाग बदलत राहील, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Comment