राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
Read More
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ठरणार निर्णायक; फुटवा, मर रोग नियंत्रण आणि भरघोस उत्पादनासाठी तज्ज्ञांचा सल्ला
Read More
शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार
शेतकरी कर्जमाफी लांबणीवर? बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने नेमली अभ्यास समिती; सहा महिन्यांत अहवाल देणार
Read More
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत जाहीर; १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे
Read More
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी: ई-पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Read More

अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ९१३ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

नुकसान भरपाई मंजूर: सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित १२.६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत; १५ दिवसांत निधी वितरणाचे आदेश.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळूनही हे तीन जिल्हे मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. अखेर, या प्रलंबित प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असून, या तीन जिल्ह्यांतील सुमारे १२.६२ लाख शेतकऱ्यांना ९१३ कोटी ४१ लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment